कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे. असेच एक उंच शिखर महाराष्ट्रात देखील आहे. हे शिखर महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. हे शिखर सर करणं सोपं काम नाही. या शिखराचे नाव कळसुबाई असे आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील उंच शिखर आहे. हे शिखर महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. कळसुबाई या शिखरावरून सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील सुंदर अशी शिखरे, हरिश्चंद्रगड, रतनगड, अशी ठिकाणे पाहता येतात. कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी बारी हे गाव आहे.
मुंबई ते कळसूबाई 156 किमी, पुणे ते कळसूबाई 170 किमी तर नाशिक ते कळसुबाई 60 किमी अंतरावर आहे. जवळचे रेल्वे स्थानक इगतपुरी हे आहे. कळसूबाई शिखर अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहेत. शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर देखील आहे.कळसुबाई हा अकोला तालुक्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे. प्रत्येक ट्रेकरच्या बकेट लिस्टमध्ये कळसुबाई शिखर नक्की असते. मात्र, हे शिखर सर करणं सोपं काम नाही....
Mount Everest Of Maharashtra Maharashtra Tourism कळसुबाई कळसुबाई शिखर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
और पढो »
वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
और पढो »
तोंडाने विष फेकतो, अर्ध्या तासात मृत्यू होतो; महाराष्ट्रातील सर्वात विषारी साप कोणता?Snake Information: महाराष्ट्रात आढळणाऱ्या विषारी सापांच्या प्रजाती कोणत्या.
और पढो »
एका सुंदर वळणावर दिसतो अथांग समुद्र... महाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्गमहाराष्ट्रातील नयनरम्य सागरी मार्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे.
और पढो »
शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
और पढो »
भारताचा अभिमान! ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पूलजगातील सर्वात उंच ब्रिज अशी ओळख असलेला चिनाब रेल्वे ब्रिज आता काहीच दिवसांत सुरु होणार आहे. हा पूल भारताचा अभिमान ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या पुलावर रेल्वेची ट्रायल घेण्यात आली. यामुळे ब्रीज कधी सुरु होईल याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे.
और पढो »