RSS प्रमुख मोहन भागवत यांनी मंदिर-मशिद वादाचा विरोध करत असे मुद्दे वारंवार उपस्थित करून हिंदूंचे नेते बनू शकतात अशी अटकल करणाऱ्यांना टोका.
देशात मागील काही दिवसांपासून सातत्याने मंदिर-मशिद वाद सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. देशातील राजकीय वातावरण या मुद्द्यावरुन तापलेलं असतानाच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीची मातृक संस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी एक मोठं विधान केलं आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर उभारल्यानंतर काही लोकांना असं वाटत आहे की असे मुद्दे वारंवार उपस्थित केल्यास ते हिंदू ंचे नेते बनू शकतात, मात्र हे असे वाद निर्माण करणे स्वीकारता येणार नाही, असं विधान मोहन भागवत यांनी केलं आहे.
मोहन भागवत यांनी थेट कोणत्याही नेत्याचा उल्लेख केला नसला तरी त्यांचं हे विधान भाजपाच्या अनेक आघाडीच्या नेत्यांसाठी सूचक इशारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्वसमावेशक समाज का आवश्यक आहे याबद्दल भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी, आपला देश सद्भभावनेनं पुढे चालला आहे, हे जगाला दाखवून देण्याची गरज असल्याचं मत भागवत यानी व्यक्त केला आहे. भागवत यांनी यावेळेस बोलताना, रामकृष्ण मिशनमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपण असं करु शकतो कारण आपण हिंदू आहोत, असंही नमूद केलं.हिंदू सेवा महोत्सव कार्यक्रामध्ये बोलताना भागवत यांनी मंदिर आणि मशिद वादाचाही उल्लेख केला. राम मंदिराच्या निर्मितीनंतर काही लोकांना असं वाटत आहे की, नव्या जागांवर अशाच प्रकारचे मुद्दे उपस्थित केल्यास ते हिंदुचे नेते बनू शकतात. मात्र कोणत्याही प्रकारे याचं समर्थन करता येणार नाही, असं भागवत यांनी स्पष्टपणे सांगितलं. भारतीय समाजातील विविधतेबद्दल बोलताना, आपण फार दिर्घ काळापासून एकमेकांसोबत सद्भावनेनं राहत आलो आहोत. आपल्याला जगाला सद्भावनेचा संदेश द्यायचा असेल तर आपल्याला हे अशापद्धतीने सद्भावनेनं राहणं गरजेचं आहे, असंही भागवत यांनी आवर्जून सांगितल
मोहन भागवत RSS मंदिर-मशिद वाद हिंदू नेते राजकारण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारत के सबसे अमीर मंदिरयह लेख भारत के सबसे अमीर मंदिरों की सूची प्रस्तुत करता है, जिनमें तिरुपति बालाजी मंदिर, पद्मनाभस्वामी मंदिर, शिरडी साईं मंदिर और वैष्णो देवी मंदिर शामिल हैं।
और पढो »
ठाकरेंच्या शिवसेनेचा मंत्रिमंडळ विस्तारावर टोला: नाराजांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी महामंडळ!ठाकरेंच्या शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारावर नाराजीवरुन निशाणा साधला आहे. शिवसेनेने म्हटले की नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही.
और पढो »
अयोध्या के राम मंदिर की तर्ज पर अमेरिका होगा मंदिर का निर्माणअयोध्या के राम मंदिर की तर्ज पर अमेरिका होगा मंदिर का निर्माण
और पढो »
हिवाळी अधिवेशन सागर बंगला किंवा नागपूर बंगल्याच्या प्रांगणात.., राऊतांचा टोलाSanjay Raut: हे सरकार आधीच घटनाबाह्य पद्धतीने चाललंय. जस्टीस डी वाय चंद्रचूड यांनी घटना पदावर बसून घटनाबाह्य पद्धतीने देशामध्ये एका प्रकारची आग लावली. महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकारला सुप्रीम कोर्टाने संरक्षण दिलं आणि आता त्याच पद्धतीने पुढे हे घटनाबाह्य काळजीवाहू सरकार आहे.
और पढो »
बांके बिहारी मिनी स्कर्ट और कटे-फटे जींस पहनकर न आएं: साड़ी, सूट, पैंट-शर्ट में ही मिलेगी एंट्री; मंदिर मैने...बांके बिहारी मंदिर आने वाले श्रद्धालुओं से मंदिर प्रबंधन ने अपील की है। प्रबंधन ने श्रद्धालुओं से मंदिर में मर्यादित कपड़े पहनकर आने का आग्रह किया है।
और पढो »
अलीगढ़ में 70 साल पुराना शिव मंदिर मिला, हिंदू संगठनों ने कब्जा मुक्त करायाउत्तर प्रदेश के अलीगढ़ में एक प्राचीन शिव मंदिर मिला है। यह मंदिर थाना बन्ना देवी क्षेत्र के सराय रहमान इलाके में स्थित है, जो मुस्लिम बहुल क्षेत्र माना जाता है। दावा किया जा रहा है कि ये मंदिर 70 साल से अधिक पुराना है। स्थानीय नागरिकों के मुताबिक पहले इस क्षेत्र में हिंदू परिवारों का निवास था, मंदिर इसी दौरान स्थापित हुआ था। हिंदू परिवारों के मकान बेचकर चले जाने के बाद, मंदिर पर मुस्लिम समुदाय का कब्जा हो गया था। शिव मंदिर की खोज के बाद, हिंदू संगठनों और हिंदूवादी कार्यकर्ताओं ने मिलकर मंदिर को कब्जा मुक्त कराया और वहां विधिवत पूजा-अर्चना की गई।
और पढो »