सामाजिक न्यायमंत्र्या संजय शिरसाटांनी संभाजीनगरच्या वसतिगृहाची पाहणी केली आणि वसतिगृहाच्या अवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.
मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर दिसून आलेत. सामाजिक न्याय च्या वसतिगृह ात विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करावी लागत आहे हे कळताच क्षणी त्यांनी वसतिगृह ाची झाडाझडती घेतली. सामाजिक न्याय मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर लगेचच संजय शिरसाट कामाला लागले आहेत. आक्रमकपणा अशी ओळख असलेल्या शिवसेनेच्या पठडीत तयार झालेले संजय शिरसाट यांचं ते मंत्री झाल्यावर लगेचच आक्रमक रुप पाहायला मिळालं. संभाजीनगरमध्येच त्यांनी समोर असलेल्या सर्वांना चांगलंच धारेवर धरलं.
यासाठी नेमकं काय कारण ठरलं, हे जाणून घेऊयात यात जर्जर झालेल्या इमारती, किचनमध्ये घाणीचं साम्राज्य. खिडक्या, दरवाजे तुटलेली स्वच्छतागृह. ही भयानक अवस्था आहे, सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी खात्याची सूत्र हाती घेतल्यानंतर संभाजीनगरच्या वसतिगृहांची पाहणी केली. या पाहणीतलं वास्तव धक्कादायक होतं. वसतिगृह म्हणावा की कोंडवाडा अशी अवस्था होती. वसतिगृहाची इमारत जुनाट झाली होती. अनेक ठिकाणी खिडक्या, दरवाजे गायब होते. वसतिगृहासाठी पाच कर्मचारी मंजूर असताना तीन कर्मचारी गायब होते. ही सगळी अवस्था पाहून संजय शिरसाटांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. गावखेड्यातून शहरात शिकण्यासाठी येणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय नसल्यानं अशा गलिच्छ ठिकाणी राहावं लागलंय. वसतीगृहातल्या असुविधांबाबत तिथं राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला. संजय शिरसाटांनी वसतिगृहाच्या अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी काही अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचं संजय शिरसाटांनी सांगितलंय.वसतीगृहातल्या जेवणाची त्यांनी पाहणी केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चपात्या त्यांनी हातात घेऊन पाहिल्या. जनावरांपेक्षाही भयानक अवस्थेत विद्यार्थी राहत असल्याचं त्यांनी कबुल केलं. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांची अवस्था वर्षानुवर्ष तशीच आहेत. मंत्री आले गेले, सरकारं आली गेली. विद्यार्थ्यांना सोसाव्या नरकयातना तशाच आहेत. किंबहुना त्यात आणखी वाढ झाली.. आता शिरसाटांनी पाहणी केलीय. हे चित्र किमान त्यांच्या काळात तरी बदलेल अशी अपेक्षा आह
शिरसाट सामाजिक न्याय वसतिगृह नरकयातना कारवाई नाराजी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दारुण पराभवानंतर राज ठाकरे अॅक्शन मोडवर! पराभूत उमेदवारांना दिलं 'हे' काम; 'आवश्यक पुरावे...'Raj Thackeray Ask Lost Candidates To Do This Work: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सव्वाशेपेक्षा अधिक उमेदवार उभे केले होते. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आलेली नाही. पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं झालं आहे.
और पढो »
Ramdas Athawale: राज ठाकरे के रास्ते में मोदी के मंत्री ने लगाई ब्रेक, महाराष्ट्र का थ्रिलर अभी थमा नहींRaj Thackeray: केंद्रीय सामाजिक न्याय एवं अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले ने नासिक में कहा कि मनसे प्रमुख राज ठाकरे प्रासंगिकता खो चुके हैं और सत्तारूढ़ महायुति को उनकी जरूरत नहीं है.
और पढो »
अतुल सुभाष केस में राहुल गांधी से न्याय की अपीलसामाजिक कार्यकर्ताओं ने राहुल गांधी को रोककर अतुल सुभाष के सुसाइड केस में न्याय की मांग की है।
और पढो »
'फ्रेशर असून मला सर बोलला नाही,' तरुणाची पोस्ट व्हायरल; शिष्टाचारावरुन पेटला वादकर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीचा अवलंब करावा की मॉर्डन संस्कृती आत्मसात करावी यावरुन वाद-विवाद पेटला आहे.
और पढो »
महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ? दोन्ही शिवसेना एकत्र येणार? संजय शिरसाट यांचं मोठं विधान, 'टाळी...'शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला. तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे.
और पढो »
हिमालय की गोद में बसा सबसे सुंदर हिल स्टेशन, जन्नत जैसे नजारे मोह लेते हैं मनहिमालय की गोद में बसा सबसे सुंदर हिल स्टेशन, जन्नत जैसे नजारे मोह लेते हैं मन
और पढो »