संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी वाढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सर्वपक्षीय मोर्चातून याची मागणी केली आहे. बीडमध्ये झालेल्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची खात्री करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उडवला आहे.
महाराष्ट्र ातील सर्व राजकीय पक्ष एकटवले; धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंनी थेट धनंजय मुंडे ंच्या राजीनाम्याची सर्वपक्षीय मोर्चा तून मागणी केलीय. त्यामुळे आता धनंजय मुंडे ंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय.राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे ंनाच घरचा आहेर दिलाय. सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडे ंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलंय.
त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंच्या राजीनामा घेण्याची मागणी प्रकाश सोळंकेनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांकडे केलीय. संतोष देशमुखांना न्याय मिळावा यासाठी बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा पार पडला यावेळी प्रकाश सोळंकेंनी आक्रमक भूमिका घेतली. वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे सर्व अधिकार वापरून घटनाबाह्य सत्ताकेंद्र चालवत असल्याचा गंभीर आरोपही सोळंकेंनी केलाय. सत्तेचा गैरवापर करून अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलीय. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढतोय.. आता सरकार काय भूमिका घेणार आणि यातून कसा मार्ग काढणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय एल्गार पुकारण्यात आलाय. सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. संभाजीराजे छत्रपतींनी तर थेट नाव घेऊन आक्रमक हल्लाबोल केलाय. सरपंच हत्या प्रकरणातील म्होरक्याचा सूत्रधार धनंजय मुंडे आहे. मी नाव घेऊन बोलतो, असं म्हणत संभाजीराजेंनी मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. इतकंच नाही तर धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करू नका, अन्यथा छत्रपती घराण्याला बीडचं पालकत्व स्वीकारावं लागेल, असा थेट इशाराच संभाजीराजे छत्रपतींनी राज्य सरकारला दिलाय.मनोज जरांगे पाटलांनीही तर थेट मंत्र्यांच्या अटकेची मागणी केली आहे. मंत्र्यांना अटक करण्यासाठी राज्यपालांची परवानगी लागत
धनंजय मुंडे राजीनामा संतोष देशमुख हत्या राजकीय दबाव महाराष्ट्र सर्वपक्षीय मोर्चा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणायेत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे.
और पढो »
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला, हाडं गोठवणारा गारठा कायम राहणारमहाराष्ट्रात देशाच्या उत्तरेकडे वाढलेल्या थंडीच्या पकडेमुळे हाडं गोठवणारा गारठा कायम राहणार आहे.
और पढो »
महाराष्ट्रात नाताळला कडाक्याची थंडी नाहीच, पुढील 10 दिवसांत गारठा कमी होणारमहाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असला तरी पुढील 10 दिवस तापामानात वाढ होणार आहे.
और पढो »
राज्यात रविवारी ढगाळ वातावरण, तापमानात घट होणार; थंडीचा कडाका कधी वाढणार?Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात गारठा वाढला असला तरी रविवारपासून थंडीचा कडाका कमी होणार असण्याची शक्यता आहे.
और पढो »
दिल्ली दरबारी नेमकं काय घडलं, कोणाच्या पारड्यात काय पडलं? अमित शाहंसोबतच्या बैठकीतील 5 मोठ्या गोष्टी समोरMaharashtra Assembly Election : या पाच गोष्टी, ते दोन फोटो आणि मुख्यमंत्रिपद... रात्री उशिरा घडलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रात राजकीय खलबतं; आताच्या क्षणाची मोठी बातमी
और पढो »
महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? 'त्या' 13 लाख मतांचं गूढ काय? आव्हाडांची भलीमोठी पोस्टMaharashtra Assembly Election 2024 Jitendra Awhad Questions ECI: आव्हाड यांनी सविस्तर आकडेवारी मांडत महाराष्ट्रात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »